महाराष्ट्रवाचन केल्यामुळे विद्यार्थी होतात सर्वगुण संपन्न......

वाचन केल्यामुळे विद्यार्थी होतात सर्वगुण संपन्न……

spot_img

शिक्षण काळाची गरज झाली आहे शिक्षणाबरोबर वाचन केल्यामुळे विद्यार्थी ज्ञानी होऊन सर्व गुण संपन्न होतात.बालपणीचे वय शिक्षणाचे वय असते.या वयात विद्यार्थी जर ग्रंथालयासोबत जोडला गेला तर आयुष्यात नक्की उच्च शिखर गाठल्याशिवाय राहत नाही.वाचनामुळे विद्यार्थ्या व शिक्षक एकत्र येतात.वाचनासाठी विविध ग्रंथ कादंबरी , वर्तमानपत्र नियत कालिके असतात याचा वापर विद्यार्थीनी केला पाहिजे असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केले.

मुळा एज्युकेशन संस्थेच्या शिरेगाव येथील महात्म्या गांधी माध्यमिक विद्यालयास सदिच्छा भेटनिमित्त झालेल्या स्वागत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुख्याध्यापक लहानू ढाले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी दादासाहेब होन, अविनाश जाधव, दादासाहेब तुवर, शिरेगाव येथील माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करताना पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख व शिक्षकवृंद उपस्थित होते

पुस्तक विचार शैली वाढवते पुस्तकामुळे विविध संकल्पना समजतात भविष्यात येणाऱ्या अडचणी समजण्यासाठी उपयुक्त ठरते.असे प्रतिपादन सुनीताताई गडाख यांनी केली तसेच विविध उपक्रमची माहिती घेतली.

हेही वाचा  अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन शिक्षण विभागाचा निर्णय......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

सोनई येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयास मान्यता….

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त…

नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे...

राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन….

राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच भूसंपादन केले जाणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने...

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज….

महाराष्ट्र राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' अर्थात TAIT या परीक्षेसाठी अर्ज करण्याची...